ब्रेकिंग न्यूज

शहरात होणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर

पिंपरी, (प्रतिनिधी) – गेल्‍या अनेक वर्षांपासून वकील आणि नागरिकांच्‍या मागणीला अखेर यश आले असून शहरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना व पदांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरात आता या दोन वरिष्ठ न्‍यायालयांची स्‍थापना होणार असून पिंपरी-चिंचवडकरांना पुण्याला माराव्‍या लागणाऱ्या चकरा कमी होणार आहेत. शहरात ही न्‍यायालये…

Read More

शिवसेनेच्या वतीने ३० ऑगस्टला नोकरी मेळावा, दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी 

पिंपरी- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ( दि. ३० ऑगस्ट) रोजी सकाळी ९ वाजता, चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, समन्वयक किरण राहणे, दीपक…

Read More

पिंपरी चिंचवडच्या वैभवाला शब्दांच कोंदण – वर्षा उसगावकर

पिंपरी- पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रहा मधून शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतिभेची सर्वांना माहिती, ओळख होते. या काव्य संग्रहाने शहराविषयी शब्दांचे कोंदण निर्माण केले आहे. या माध्यमातून स्थानिक साहित्यिकांशी संभाजी बारणे यांनी योग्य समन्वय साधून व्यासपीठ उपलब्ध केले; ही विशेष कौतुकाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड…

Read More

कळसूबाई शिखरावर रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या आठ पर्यटकांची सुटका

अकोले- कळसुबाई, हरिश्चंद्र गडावर ट्रेकसाठी गेले असताना रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या मुंबईच्या आठ पर्यटकांची वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली. याबाबतची माहिती अशी की, मुंबईतील चार पर्यटक कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी बुधवारी आले होते. सोबत कुणीही वाटाड्या किंवा माहितगार माणूस न घेता हे कळसुबाई शिखराच्या दिशेने निघाले. वाटेत हिरवागार निसर्ग, अधून मधून पावसाच्या सरींचा आनंद घेत…

Read More

साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच कादंबरीकार विश्वास पाटील

  भोसरी वेध न्यूज – साहित्याची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच गुरुजनांमुळे झाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावला जवळ येऊन थांबली आणि निर्माण झाली महाकादंबरींची मालिका. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भोसरी…

Read More

या तारखेपासून धावणार भारताची पहिली बुलेट ट्रेन ; तिकीट किती असणार?

मुंबई- भारतातील पहिली बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असून मुंबई-अहमदाबाद मार्गांवर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन आपला पाहिला प्रवास कधी सुरु करणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संपूर्ण मुंबई ते अहमदाबाद मार्ग २०२९ पर्यंत पूर्णपणे सुरू होण्याचा…

Read More

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी – मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सन २०२५ चे दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन याठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रकाश जाधव , राज्याचे पदाधिकारी प्राचार्य रामकिसन पवार ऍड लक्ष्मण रानवडे ,संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, मनोज गायकवाड…

Read More

ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेत दहा मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

पिंपरी- आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेने यावर्षी २०० मुलींच्या शिक्षणाला मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा मुलींची निवड करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रीती नारायण यांनी कार्तिक सरांच्या सहकार्याने दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी…

Read More

मराठा मोर्च्याने निवडणूका लढवून आंदोलनाची धार निस्तेज करू नये- ॲड लक्ष्मण रानवडे

पिंपरी (वेध न्यूज )मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला एकत्रित करून समाजाच्या मागण्या सरकार कडून मान्य करण्यासाठी जे प्रचंड आंदोलन उभे केले आहे ते मराठा मोर्चाच्या वतीने निवडणुका लढवून निस्तेज करू नये’ अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवा संघाचे पिंपरी – चिंचवड शहराचे मार्गदर्शक ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी…

Read More

सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद, मातेची मृत्यूशी झुंज

बीड- वैद्यकीय क्षेत्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका 19 वर्षीय नवमातेच्या जीवावर बेतले आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद तसेच सोडून दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. सध्या ही तरुणी पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. संध्या गायकवाड असे या तरुणीचे…

Read More