ब्रेकिंग न्यूज

16 तासांच्या थरारनाट्यानंतर अपहरण झालेली चिमुकली आईच्या कुशीत

पुणे – पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या बालिकेची बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढून दोन महिलांसह तिघांना दौंड येथून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी एका पुरुषासह दोन महिला अशा एकूण तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

निगडीत लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी खोलीत घडलं काय ? 

पिंपरी – निगडी परिसरात एका 26 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यश कदम असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा सोमवारी निगडीतील एका लॉजमध्ये गेला होता. काही वेळानंतर खोलीत यश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यशला उपचारासाठी…

Read More

पहिल्या पत्नीची आर्थिक फसवणूक करून पतीचे दुसरे लग्न; जाब विचारताच मारहाण 

पुणे- पहिल्या पत्नीला विश्वासात घेऊन तिची मोठी आर्थिक फसवणूक केली. तसेच तिला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्याच्या चऱ्होली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चऱ्होली येथील ‘आस्था डेव्हलपर्स’ बिल्डिंगमध्ये घडला आहे. संशयित…

Read More

मद्यधुंद महिलेचा पोलीस चौकीत गोधळ, नऱ्हे पोलीस चौकीतील घटना

पुणे – एका मद्यधुंद महिलेने तब्बल दोन ते तीन तास पोलीस चौकीत प्रचंड गोंधळ घातला. ही घटना नऱ्हे पोलीस चौकीमध्ये घडली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील रस्त्यावर ही महिला मद्याच्या नशेत धुंद होऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार रात्री गस्तीवर…

Read More

विषारी दारू दुर्घटना प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे अवैध विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे….

Read More

सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन

पुणे | प्रतिनिधी :गायन करताना केवळ इतरांचे अनुकरण करून गाणे सादर करणे पुरेसे नसून, गाण्यांतील भाव समजून ते श्रोत्यांच्या मनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य व ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. उपेंद्र भट यांनी केले. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित २४ व्या ‘पुणे आयडॉल’ गायन स्पर्धेचे उद्घाटन पं. उपेंद्र भट…

Read More

अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बस सेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत

पुणे – : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भारती विद्यापीठ ते पुणे विद्यापीठ या बस सेवेचा विस्तार करण्यात आला असून, ही सेवा आता पुणे विद्यापीठातून जोशी गेट मार्गे थेट खडकी जंक्शन (खडकी रेल्वे स्टेशन) पर्यंत सुरू करण्यात आली आहे. सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या या विस्तारामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार असून, प्रवाशांसाठी अधिक…

Read More

शहरात विश्व नवकार महामंत्र पठण कार्यक्रम उत्साहात

चिंचवड:- संपूर्ण विश्वाला शांती चा संदेश देण्यासाठी विश्व नवकार महामंत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या विवीध भागातील शिक्षण संस्था, जैन मंदीर, स्थानक या ठिकाणी सुमारे सतरा हजार भक्तांनी सामुदायिक मंत्र पठण केले.जितो चिंचवड-पिंपरी ने कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले. नवकार महामंत्र पठण कार्यक्रम जगातील १०८ देशात घेण्यात आला.मुख्य कार्यक्रम दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

Read More

भावडी गावची कन्या ऋतुजा मोरे पोलिस दलात दाखल

पिंपरी – आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात असलेल्या भावडी गावातील ऋतुजा बारकु मोरे हिने महाराष्ट्र पोलिस दलात पुणे शहर पोलिस पदावर निवड मिळवत गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. भावडी गावातून पोलिस सेवेत दाखल होणारी ती पहिली महिला ठरली असून,तिच्या या यशामुळे सातगाव पठार परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही …

Read More

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

पिंपरी, पुणे,- आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात,…

Read More