एआयचा फुगा आज ना उद्या फुटणार – डॉ अच्युत गोडबोले
पुणे(प्रतिनिधी) कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय ) सर्व कामे सहज,अचूक आणि त्वरित होतात. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे खूप जलद गतीने क्रांती घडत आहे त्यामुळे सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे .कोट्यावधी नागरिक बेरोजगार होणार आहे, त्यांच्या हातातील आत्ताची कामे जवळपास नाहीशी होणार आहेत. जरी हा ए आयचा फुगा आज ना उद्या फुटणार असला, तरी त्याचे सर्वगामी परिणाम संपूर्ण…
