ब्रेकिंग न्यूज

…..तर मी राजकारणातून निवृत्त होईन ; राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असे का म्हणाले ? व्हिडिओ पाहा

मुंबई- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांना दणका दिला होता. आंबेगाव तालुक्यात एका नामांकित कंपनीत एफडीएच्या धाडीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे समोर आले होते. या कारवाईनंतर आंबेगावचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेसळखोरांना पाठिशी घातल्याचा आरोप…

Read More

संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी

संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी रांजणगाव – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे केलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांनंतर शनिवार (दि.१) रोजी पहाटे मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरातील जतन व संवर्धनाच्या कामासाठी १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत…

Read More

“दूध भेसळखोरांवर कठोर कारवाई करा”, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संसदेत मागणी

पुणे – दुधात भेसळ करणे हा अक्षम्य गुन्हा असून केवळ आर्थिक फायद्यासाठी पुढच्या पिढ्यांना कर्करोग व इतर गंभीर आजार देणारी दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत केली. मंचर येथे उघडकीस आलेल्या आंतरराज्यीय दूध भेसळ रॅकेटच्या संदर्भात सदनाचे लक्ष वेधताना भेसळखोरांना कुणाचाही सामाजिक वा राजकीय वरदहस्त असला…

Read More

भाडेकराराशिवाय राहणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम ; ४१ घरमालकांवर कारवाई 

पुणे – भाडेकरार न करता किंवा पोलिसांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय भाडेतत्त्वावर राहणारे भाडेकरू आणि घर भाड्याने देणारे घरमालक यांच्याविरोधात शहर पोलिसांच्या विशेष शाखेने कठोर कारवाई सुरू केली आहे.  शहरात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर परराज्य तसेच राज्याच्या विविध भागातून नागरिक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येतात. या ठिकाणी ते भाडेतत्त्वावर, पीजी किंवा कॉट बेसिसवर राहतात….

Read More

शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांमध्ये विना परवाना अन्न पुरवठा करण्यास बंदी, काय आहे नवीन नियमावली ?

मुंबई – राज्यातील शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांमध्ये विना परवाना अन्न पुरवठा करण्यास पूर्ण बंदी असणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सुरक्षेसाठी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, “राज्यातील सुमारे 2 कोटी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सकस आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल. शालेय…

Read More

राज्यातील ‘नीट’ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू ; राज्याच्या गृहखात्याकडून आदेश जारी

मुंबई- नीट (युजी) परीक्षेतील पेपर लीक आणि गैरप्रकाराविरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी आणि तरुणांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे आणि खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने शुक्रवारी पत्राद्वारे पोलिसांना स्पष्ट निर्देश देत आंदोलकांवर कोणतीही कठोर कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाई करू नये, असे सांगितले आहे. नीट परीक्षेतील…

Read More

बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा  ट्रेलर प्रदर्शित

‎‎दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या महाकाय चित्रपटाच्या पहिल्या भागाचा अधिकृत ट्रेलर नुकताच 30 जुलै रोजी पहाटे 4:15 वाजता, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर जगभरात प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून यावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‎‎​दोन भागांमध्ये…

Read More

पुण्यात भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या योजनेतील भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्रासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या निधीची वाट…

Read More

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली- मोदी सरकारकडून आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. नुकताच राज्यातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे…

Read More

पिंपरी-चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

पिंपरी- शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, ग्राहकसंख्या आणि विजेची मागणी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडची वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. वीज विषयक प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी महापारेषण आणि महावितरणला कालबद्ध, परिणामकारक आणि भविष्यवेधी नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. महावितरण ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शुक्रवार (दि…

Read More