ब्रेकिंग न्यूज

पुण्याची ओळख MH 12 कायम राहणार ; नवीन वाहन नोंदणी क्रमांक कसा असू शकतो ?

पुणे- पुण्याच्या MH 12 या वाहन नोंदणी कोडची ZZ ही शेवटची मालिका सुरु असून हा कोड इतिहासजमा होणार, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र हा कोड कायम ठेवण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. गडकरी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुण्याची ओळख असलेला MH…

Read More

ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात, मोहन भागवत यांनी साधला ‘जेन झी’शी संवाद

मुंबई- आंदोलन हा डायलॉगचा प्रकार आहे. ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात. आत्ता जे झालं ते ग्रेव्हिएन्सेस आहे. शिक्षण व्यवस्थेत अनेक गोष्टी व्यवस्थित नाहीत, बदल करायला हवा असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मला डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हंटलं, तर मी जेनझीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असेही मोहन भागवत म्हणाले. मुंबईत मोहन भागवत…

Read More

आधी संप मागे घ्या, मगच ऐकून घेऊ : निवासी डॉक्टरांना न्यायालयाने खडसावले !

मुंबई- होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सुमारे ७ हजार निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि रुग्णसेवा पार कोलमडली आहे. या संपावर स्वतःहून दखल (Suo Motu) घेत मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत तीव्र शब्दांत कानउघाडणी केली आहे. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांच्या भूमिकेवर…

Read More

पुण्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नाहीत: प्रारूप यादी २४ ऑगस्टला

पुणे- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत पुण्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नसल्याने आणि दोन लाख मृत मतदार आढळून आले आहेत. १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतुन ही नावे वगळण्यात येणार आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीना कळसकर यांनी दिली आहे. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या सुमारे १२ ते १३ लाखांनी घटण्याची…

Read More

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्या ; आमदार विक्रम काकडेंची मागणी

पुणे- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्राच्या विकासात गेली चार…

Read More

नव्या कारसाठी चार तर नव्या दुचाकीसाठी सहा वर्षांचा थर्ड पार्टी विमा बंधनकारक

नवी दिल्ली- विमा नसलेल्या वाहनांची वाढती संख्या रोखण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेला बळकटी देण्यासाठी नव्या कारसाठी ४ वर्षे आणि नवीन दुचाकींसाठी ६ वर्षांचा सक्तीचा थर्ड पार्टी विमा असण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी हा नियम कारसाठी ३ वर्षे आणि दुचाकीसाठी ५ वर्षांचा होता, सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना वेळेवर व योग्य भरपाई…

Read More

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

मुंबई- ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. ‘प्रदीप रावत हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ‘लगान’मधील प्रदीप रावत यांचे सहकलाकार यशपाल…

Read More

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ९० व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक…

Read More

“दूध भेसळखोरांवर कठोर कारवाई करा”, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संसदेत मागणी

पुणे – दुधात भेसळ करणे हा अक्षम्य गुन्हा असून केवळ आर्थिक फायद्यासाठी पुढच्या पिढ्यांना कर्करोग व इतर गंभीर आजार देणारी दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत केली. मंचर येथे उघडकीस आलेल्या आंतरराज्यीय दूध भेसळ रॅकेटच्या संदर्भात सदनाचे लक्ष वेधताना भेसळखोरांना कुणाचाही सामाजिक वा राजकीय वरदहस्त असला…

Read More

राज्यातील ‘नीट’ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू ; राज्याच्या गृहखात्याकडून आदेश जारी

मुंबई- नीट (युजी) परीक्षेतील पेपर लीक आणि गैरप्रकाराविरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी आणि तरुणांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे आणि खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने शुक्रवारी पत्राद्वारे पोलिसांना स्पष्ट निर्देश देत आंदोलकांवर कोणतीही कठोर कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाई करू नये, असे सांगितले आहे. नीट परीक्षेतील…

Read More