प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली- मोदी सरकारकडून आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे. नुकताच राज्यातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे…
