निवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी, पुणे – ही विधानसभा निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राहू नका. १९९९ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार २७० विरुद्ध २६९ असे एका खासदारामुळे पडले होते. आपल्याला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक…
