ब्रेकिंग न्यूज

विद्यार्थ्यांनो..पुणे महापालिका तुम्हाला देणार २५ हजार रुपयांची स्कॉलरशीप, त्यासाठी असा अर्ज करा 

पुणे महापालिका हद्दीतील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजना आणि बारावीच्या विद्यार्थांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार, तर बारावीसाठी २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून, ३१…

Read More

ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेत दहा मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

पिंपरी- आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेने यावर्षी २०० मुलींच्या शिक्षणाला मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा मुलींची निवड करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रीती नारायण यांनी कार्तिक सरांच्या सहकार्याने दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी…

Read More

करिअरमध्ये जबाबदारी आणि कर्तव्याचे भान ठेवा – वसंत नामा गवळी

पिंपरी- सोशल मीडियाच्या आभासी जगतामध्ये वावरताना, आपले करिअर घडत असताना नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य देखील पार पाडण्याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे. लिंगायत गवळी समाजातील तरुणाईचा उपयोग सक्षम, सुदृढ, सुसंस्कृत समाज उभारणीसाठी झाला पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या तरुणांनी आपल्या मागच्या पिढीला मार्ग दाखविला पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष वसंत नामा…

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण ; सीबीआयच्या आरोपपत्रात NTA च्या ३ विषय तज्ञांसह १३ आरोपींची नावे

नवी दिल्ली – नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने (CBI) दिल्लीतील रौस अव्हेन्यू न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) ३ विषय तज्ज्ञांसह एकूण १३ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या तज्ज्ञांनी ओखला येथील एनटीएच्या कार्यालयातील गोपनीयतेच्या त्रुटींचा फायदा घेत प्रश्नपत्रिका आधीच फोडली आणि पैशांसाठी ती कोचिंग क्लासचालक व मध्यस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली…

Read More

‘क्या बोलती पब्लिक’ कॉकरोच जनता पार्टीची नवीन मोहीम ; अभिजित दिपके यांची घोषणा

छ. संभाजीनगर- कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबर २०२६ पासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही नवीन मोठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेची अधिकृत घोषणा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीनंतर केली. या मोहिमेच्या माध्यमातून सीजेपी देशातील 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा हा सर्वात मुख्य मुद्दा…

Read More

ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात, मोहन भागवत यांनी साधला ‘जेन झी’शी संवाद

मुंबई- आंदोलन हा डायलॉगचा प्रकार आहे. ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात. आत्ता जे झालं ते ग्रेव्हिएन्सेस आहे. शिक्षण व्यवस्थेत अनेक गोष्टी व्यवस्थित नाहीत, बदल करायला हवा असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मला डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हंटलं, तर मी जेनझीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असेही मोहन भागवत म्हणाले. मुंबईत मोहन भागवत…

Read More

‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार

पुणे- शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारी ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून समाज घडवणारी योजना आहे, असे प्रतिपादन सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले. स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर…

Read More

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ९० व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक…

Read More

समाजाचे ऋण फेडण्यासाठी अर्थपूर्ण योगदान द्या – कर्नल ऋषिकेश धोत्रे

पिंपरी- मातृभूमी, कुटुंब आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने आपले अर्थपूर्ण योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवा हे ध्येय ठेवून शिस्त पालन करून समृद्ध जीवन घडवावे असे मार्गदर्शन कर्नल ऋषिकेश धोत्रे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्नल ऋषिकेश धोत्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पीसीयू संचालक…

Read More

अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा- सिध्दार्थ जाधव

पिंपरी- जीवनात कधीही न्यूनगंड आणि अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी प्रयत्नशील रहा, धाडसी बना. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेने आणि सकारात्मक विचाराने केल्यास नक्कीच यश मिळेल, असा सल्ला सुप्रसिध्द मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने तरूणाईला दिला. चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा’ या…

Read More