ब्रेकिंग न्यूज

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पिंपरी, पुणे – पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर…

Read More

प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे निगडीत आयोजन

पिंपरी –विश्वकर्मीय समाज पिं-चिं शहर सामाजिक संस्था व सकल विश्वकर्मीय समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवानिमित्त भव्य रथयात्रा व मिरवणूक सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायं पाच ते आठ वा. या वेळेत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत सुतार,लोहार, सोनार, शिल्पकार,तांबट या विश्वकर्मीय समाजाचे प्रतीक…

Read More

संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन – अभिनेत्री श्रिया सरण, सायली संजीव व आयेशा खान यांची प्रमुख उपस्थिती

पिंपरी –  संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य व जल्लोषात दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या उत्सवाची यंदाची खासियत म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील तिन्ही झगमगत्या अभिनेत्रींची उपस्थिती – श्रिया सरण, सायली संजीव व आयेशा खान – या उत्सवाला विशेष आकर्षण ठरणार आहे. या…

Read More

आळंदी नगरपरिषदेमार्फत आकर्षक शिल्पाची उभारणी

आळंदी (वेध न्यूज ) :-आळंदी शहरातील श्री भैरवनाथ महाराज चौक येथे आळंदी नगरपरिषद मार्फत ज्ञानेश्वर माऊली व चांगदेव यांच्या भेटीच्या प्रसंगावर आधारित शहराच्या वैभवात भर पाडणारे सुंदर असे शिल्प उभारले आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आळंदीत होत असते. तसेच आषाढी वारी व कार्तिकी निमित्त होणाऱ्या संजीवन…

Read More

विकसित भारतासाठी युवा पिढीचा सहभाग आवश्यक – डॉ. गिरीश देसाई

पिंपरी- विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आजच्या युवा पिढीचा सहभाग आवश्यक आहे. युवकांनी उत्कृष्टता, प्रामाणिकपणा आणि नवोन्मेष यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. मला दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या ठिकाणी भारत देशाविषयी आणि विशेषता महाराष्ट्रातील जागतिक दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधांविषयी जागतिक दर्जाच्या गुंतवणूकदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. तेथे झालेल्या विविध…

Read More