मराठा मोर्च्याने निवडणूका लढवून आंदोलनाची धार निस्तेज करू नये- ॲड लक्ष्मण रानवडे
पिंपरी (वेध न्यूज )मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला एकत्रित करून समाजाच्या मागण्या सरकार कडून मान्य करण्यासाठी जे प्रचंड आंदोलन उभे केले आहे ते मराठा मोर्चाच्या वतीने निवडणुका लढवून निस्तेज करू नये’ अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवा संघाचे पिंपरी – चिंचवड शहराचे मार्गदर्शक ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी…
