ब्रेकिंग न्यूज

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी ; या तारखेला महामार्ग बंद राहणार 

मुंबई – समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटण्याची घटना घडल्यानंतर ‘एमएसआरडीसी’ने या महामार्गांवर सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी दि. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या दरम्यान दोन टप्प्यात महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.  २७ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावर मध्यरात्री सुमारे दीड तासाच्या कालावधीत तीन कुटुंबांना धाक दाखवून लुटण्यात आल्याची…

Read More

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे १० प्रवक्ते मांडणार पक्षाची भूमिका ; ‘या’ चेहऱ्यांना मिळाली संधी 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नव्या १० प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध नेत्यांचा समावेश आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे,…

Read More

साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण ; सर्वसामान्यांना दिलासा

पुणे- सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने परदेशातून शुल्कमुक्त साखर आयात करण्यास परवानगी दिली असून, त्यामुळे साखर व गुळाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता घाऊक बाजारात साखर आणि गुळाच्या दरात घसरण झाली आहे. ऊस उत्पादनात अपेक्षेपेक्षा झालेली मोठी घट आणि सणासुदीपूर्वी वाढलेली मागणी यामुळे देशात साखरेचे…

Read More

पंढरपुरचा विठ्ठल अक्कलकोटमध्ये दिसला ; अभिनेते मिलिंद गवळी यांचा रंजक किस्सा

वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचे दर्शन देणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांना पंढरपूरच्या विठुरायाने अक्कलकोटला वेगळ्या स्वरूपात दर्शन दिले. प्रत्यक्ष घडलेला किस्सा मिलिंद गवळी यांनी एका मुलाखतीमधून सांगितला आहे. मिलिंग गवळी यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दात… “माझ्या लेकीचं लग्न होतं. तेव्हा माझी बायको म्हणाली की, आपण कोल्हापूरला देवीच्या पायाशी मुलीच्या लग्नाची पत्रिका ठेवू. तिथून आपण पंढरपूरला…

Read More

‘तुम्ही स्वत:ला देव समजता का ?’ मुंबई उच्च न्यायालयाने ‘एफडीए’ला फटकारले

मुंबई- एकीकडे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएकडून होत असलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरीकाकांकडून कौतुक होत आहे. परंतु या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल, कॅन्टीन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशाच एका कारवाईनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने एफडीएला कडक शब्दात समज दिली. तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता…

Read More

थरारक ! प्रेयसी गरोदर राहिली, चारित्र्याचा संशय, प्रियकराने शीतपेयामधून डांबराच्या गोळ्या देऊन मारले

मुंबई- चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने आपल्या दोन ते अडीच महिन्यांच्या गरोदर प्रेयसीची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या चेंबूर भागातून समोर आली आहे. शीतपेयामध्ये डांबराच्या गोळ्या मिसळून प्रेयसीला देऊन तिचा जीव घेतला आहे. आरसीएफ पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. आशिष मगर असे या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ तारखेला मृत महिला आणि…

Read More

मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदाची परीक्षा रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई- राज्यात आणि देशात परीक्षा घोटाळ्याचे रोज नवनवीन प्रकरणे बाहेर येत असतानाच आता आणखी एक परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी 16 ऑगस्टला झालेल्या ऑनलाईन टायपिंग परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केल्यामुळे अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. निवड प्रक्रियेत…

Read More

तब्बल १७ दिवसांच्या आंदोलनानंतर आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा 

पुणे – मांजरी येथे मागील १७ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर पुण्याच्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते आंदोलकांनी ज्यूस पिऊन आपलं उपोषण मागे घेतले. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेपुढे राज्य सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी…

Read More

राहुल गांधी इफेक्ट ? प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठक, मुख्यमंत्र्यांसहित संपूर्ण भाजप पुण्यात

पुणे- पुण्यात येत्या सोमवारी ( दि. ३१) बी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपची इतकी ताकद असतानाही पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता…

Read More

समय रैनाच्या सन्मानावरून वाद ; सुनील पाल म्हणाला, ” घोर कलियुग… ” पाहा व्हिडिओ

मुंबई- बुधवारी महाराष्ट्र सायबरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘महाराष्ट्र सायबर ॲन्थममधील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने अनेक सेलिब्रिटींचा सन्मान केला. यात कॉमेडियन समय रैनाचाही समावेश होता. त्याच्या सन्मानावर अभिनेता सुनील पालने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर करत जोरदार टीका केली आहे. या व्हिडिओत सुनील पाल म्हणतो, ” ‘मित्रांनो आज मी शूटिंग करत आहे. आणि मला अशी बातमी…

Read More