ब्रेकिंग न्यूज

चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा काळभोर

पिंपरी- इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे साहित्य संमेलन मोशी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी (जय गणेश बँक्वेट हॉल) बीआरटी रोड, मोशी येथे रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सकाळी ९ वाजता, ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ न. म. जोशी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रात ९९ व्या अखिल भारतीय…

Read More

‘सर्पदंश’ अधिसूचित आजार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई – सर्पदंश हा आजार राज्‍य शासनाने आता अधिसूचित आजारांच्‍या यादीत टाकला असून प्रत्येक दंशाची नोंद आरोग्‍य विभागाला कळविणे सरकारी व खासगी दवाखान्‍यांना बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन अधिसूचनेनुसार, गंभीर आणि प्राणघातक प्रकरणांची माहिती तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांना देणे बंधनकारक आहे. या प्रकरणांची नोंद ‘एचएमआयएस/ डीएचआयएस-२’, एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम किंवा…

Read More

पिंपरीत ‘संदीपभाऊ वाघेरे वैद्यकीय मदत कक्ष’ सुरू; गरजू रुग्णांना मोफत उपचारांची संधी

पिंपरी :- गरीब व गरजू रुग्णांसाठी कार्यक्षम नगरसेवक संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे यांच्या पुढाकारातून पिंपरी गावातील तपोवन मंदिर रोड येथील जनसंपर्क कार्यालयात “संदीपभाऊ वाघेरे वैद्यकीय मदत कक्ष” सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना विविध आजारांवर मोफत मार्गदर्शन व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मदत कक्षामार्फत न्यूरो सर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया), ऑर्थोपेडिक (हाडांच्या…

Read More

एस आय आर मोहिमेत मतदारांची अंतिम यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार

मुंबई- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होती. आता ३१ ऑगस्ट २०२६ रोजी…

Read More

रोजगार इच्छुक युवकांना मिळणार दहा हजार रुपयांपर्यंत मासिक स्टायपेंड

पिंपरी- महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” महाराष्ट्र शासनातर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील रोजगार इच्छुक युवकांनी आणि विविध…

Read More

राज्यात लवकरच महाआधार एकात्मिक ओळखक्रमांक, सर्वसामान्यांना याचा फायदा काय?

मुंबई – राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी ‘महाआयडी’ नावाचा एक विशेष डिजिटल एकात्मिक ओळख क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मूळ आधार कार्डशी थेट संलग्न असणार आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाना दिले आहेत. सर्व प्रकारच्या सेवा नागरिकांना घरबसल्या आणि पारदर्शकपणे…

Read More

नवले पुलावर पुन्हा अपघात ५ ते ६ वाहनांची धडक रिक्षाचालक गंभीर

पुणे- कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे ५ ते ६ वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातामुळे येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अपघाताची घटना समोर आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालक…

Read More

दिव्यांग बांधवांमध्ये प्रकाशवाटा पेरण्यासाठी साद सोशल फाउंडेशन कटिबद्ध – इरफानभाई सय्यद..

पिंपरी  (वेध न्यूज ):- आपण डोळसपणे अनेकदा धडपडतो, मग डोळ्यासमोर पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधारात अंध व्यक्ती आपला मार्ग कसा शोधत असतील? याचे सामान्य माणसाला नेहमीच आश्चर्य वाटते. दिव्यांग व्यक्तिंच्या शारिरीक कमतरतेची भरपाई मात्र, देवाने त्यांना मानसिक बळ देऊन केलेली असते. त्यांची जिद्द आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन डोळस माणसालाही लाजवेल असा असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुदृढ…

Read More

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

पिंपरी : बारामती ही माझी जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. मी अनेकांना पदे दिली. मात्र काहींनी पदे दिल्याचे भान ठेवले नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केली. माणुसकी सोडलेल्या या मंडळींना घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले . पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप…

Read More

‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार

पुणे- शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारी ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून समाज घडवणारी योजना आहे, असे प्रतिपादन सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले. स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर…

Read More