ब्रेकिंग न्यूज

Vedh News

ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन, वयाच्या १०१ वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे- व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं आज (दि. २४) निधन झालं. वयाच्या १०१ व्या वर्षी पुण्यातील वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी भाषेचा गाढा अभ्यासक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत. यास्मिन शेख यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी झाला. त्यांचे मूळ…

Read More

खासगी कोचिंग क्लासेसला राज्य सरकार लावणार शिस्त, काय आहेत नवीन नियम ?

मुंबई- नीट परीक्षेतील घोटाळा, खासगी क्लास संचालकांकडून पेपर फोडले जाण्याचा प्रकार उघडकीस आल्यापासून राज्य सरकारने खासगी कोचिंग क्लासेसकडे आपली नजर वळवली आहे. खासगी कोचिंग क्लासेसच्या बेशिस्त आणि मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला असून कोचिंगचे वर्ग दिवसाला जास्तीत जास्त पाच तासच घेता येणार आहेत. तसेच…

Read More

राजगुरूनगर तालुक्यात १८ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

राजगुरूनगर – राजगुरूनगर जवळील थिगळस्थळ येथे एका १८ वर्षाच्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  हर्ष हिरामण मांजरे (वय १८, रा. पांडुरंगनगर, थिगळस्थळ, राजगुरूनगर, मूळ रा. मांजरेवाडी पिंपळ, ता. खेड) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष रात्री सव्वानऊच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघून गेला. बराच वेळ झाला तरी…

Read More

अवैध विक्रीसाठी ठेवलेला मद्यसाठा जप्त, पुण्यातील सुर्वेज ढाब्यावर छापा 

अवैध विक्रीसाठी ठेवलेला मद्यसाठा जप्त, पुण्यातील सुर्वेज ढाब्यावर छापा पुणे – पुण्यातील सुप्रसिद्ध सुर्वेज ढाब्यावर बाणेर पोलिसांनी कारवाई करून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप असलेला मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पुण्यातील मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे. मॅनेजर गोपाल निचळ (वय ४५, रा. भुगाव, पुणे)आणि हॉटेल मालक कुणाल सुधाकर गायकवाड (वय ३९, रा. पिंपळे…

Read More

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडव, तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू 

अमरावती – येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरिन रुग्णालय) नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे साडेतीन वाजता वेंटिलेटरमधील स्फोटामुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत धुरात गुदमरल्यामुळे ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ६ बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार,आज सोमवारी पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयाच्या तिसऱ्या…

Read More

आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू 

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या १२ वर्षाच्या मुलीचा संशयस्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे….

Read More

17 सप्टेंबरपासून भाजप राबवणार देशव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’

नवी दिल्ली – येत्या १७ सप्टेंबरपासून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिनाभर देशव्यापी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव पक्ष अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. सेवेसाठी समर्पण मोदींच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पक्षाचे अभियान समर्पित सेवेभोवती केंद्रित…

Read More

मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू ; गणपती आगमन मिरवणुकीत घडली दुर्घटना 

मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू गणपती आगमन मिरवणुकीत घडली दुर्घटना मुंबई – मुंबईतील भुलेश्वर परिसरातील आगमन मिरवणुकीत २२ फूट उंच ‘भुलेश्वरचा राजा’ या गणपतीची महाकाय मूर्ती मंडपापासून अवघ्या ५०-६० फूट अंतरावर असताना अचानक कोसळली. शनिवारी (दि.२२) रात्री ९:५१ च्या सुमारास बलराम मर्चेंट रोड, जय अंबे चौक भुलेश्वर या ठिकाणी ही दुर्घटना घडली. या …

Read More

कापूरहोळ चौकात उद्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको, पुणे सातारा महामार्गावरील वाहतुकीत असे आहेत बदल

पुणे – भोंगवली येथील जी एस प्रकल्पाच्या विरोधात उद्या रविवारी (दि. २३) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाड्या आणि ट्रॅक्टर सहभागी होणार असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे सातारा मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. सकाळी ८ पासून आंदोलन संपेपर्यंत पुढील…

Read More

महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, राहुल गांधी यांचा प्रहार

पुणे- महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. त्यामुळे महिला या कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आज (दि.२२) पुण्यात उत्साहात पार पडला. यावेळी जेन झी युवकांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राहुल गांधी…

Read More