लोणावळा रेल्वे स्थानकातील पाणी पिताय का ? सावधान ! देशातील ८ रेल्वे स्थानकातील पाणी आरोग्यास हानिकारक
नवी दिल्ली- मुंबईसह देशातील अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवरील पिण्याचे पाणी दूषित आणि आरोग्यास हानिकारक असल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकासहित देशातील ८ रेल्वे स्थानकातील पाणी आरोग्यास हानिकारक असल्याचा अहवाल भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) ने दिला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ समोर येत असताना रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या…
