ब्रेकिंग न्यूज

महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन;गरजू मुला-मुलींसाठी ‘शून्य रुपये’ खर्चात करिअरची संधी

भोसरी (प्रतिनिधी) :- राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य…

Read More

उद्योजकता म्हणजे समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याची वृत्ती – अंकुश झनवर

पिंपरी- उद्योजकता म्हणजे नव कल्पना, नेतृत्व गुण, जोखीम स्विकारण्याची तयारी आणि समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याची वृत्ती विकसित करणारी एक चळवळ आहे, असे गणित अंक प्रा. ली.कंपनीचे चे संस्थापक अंकुश झनवर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर), रावेत येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर…

Read More

शब्दांशी जोडले नाते’ साहित्यविश्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

पिंपरी – प्रणाली प्रकाशन आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने लेखिका कल्पना चांदमल बंब यांच्या ‘शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकाचे प्रकाशन न्यू इंग्लिश स्कूल, माण विद्यालयात करण्यात आले. पुस्तक प्रकाशनाच्या अध्यक्षस्थानी कु. मिसबाह शफिक खान ( इयत्ता ११ वी) होत्या. प्रमुख अतिथी कु. रेश्मा राकेश प्रजापती ( इयत्ता ११ वी) कु. अर्पिता भाऊराव…

Read More

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पिंपरी, पुणे – शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते….

Read More

माथाडी कायद्याचे जनक स्व. आ. अण्णासाहेब पाटील स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; कामगार चळवळीला नवी दिशा देण्याचा संकल्प

पिंपरी :माथाडी कायद्याचे जनक स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. यावेळी के. एस. बी. चौक, चिंचवड येथे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद म्हणाले की, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून…

Read More

ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार! – बाबा भांड

पिंपरी – ‘ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार असते. त्यासाठी मुलांना बालपणापासून ग्रंथांच्या संगतीने वाढविले पाहिजे!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय, पिंपरी काॅलनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सव…

Read More

भूगोल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन

मोशी- भूगोल फाऊंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक स्वास्थ्य व महिला सुरक्षाविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .  या कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलनाने गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनाली गोडबोले पाटील, ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गटाच्या सदस्या जयश्री तुंगार, सविता पाटील,माया अमृतकर, संतनगर मधील ज्येष्ठ महिला स्मिता देशपांडे, विमल शेळके, अनुराधा शिंदे, पुष्पा थोरात, चव्हाण काकू,…

Read More

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पिंपरी, पुणे – पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर…

Read More

प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव यांच्या कार्यात! – डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी – ‘आजच्या प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्ट्या कार्यात आहेत!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ऑटोक्लस्टर सभागृह येथे काढले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने राष्ट्रपतींचे धोरणात्मक सल्लागार डाॅ. देवानंद शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ. अनिता शिंदे या दांपत्याला यशवंत –…

Read More

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

पिंपरी, पुणे,- आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात,…

Read More