मंदिरांसोबतच शैक्षणिक दालने उभारणे काळाची गरज- श्री १०८ देवनंदिजी महाराज
चिंचवड(प्रतिनिधी) जो पर्यंत आपले मंदिरे- मुर्त्या सुरक्षित आहे तोपर्यंत आपला समाज कुटुंब सुरक्षित आहे. मात्र केवळ मंदिरे उभारून मुर्त्या स्थापन करून भागणार नाही तर समाजातील गरीब मुलांसाठी शैक्षणिक दालने उभी करणे गरजेचे आहे. आम्ही लोकनिधीतून चांदवड( नाशिक) येथे गरीब मुलांसाठी एज्युकेशन हब सुरु करीत आहोत. असे प्रतिपादन परमपूज्य सर्वोदय राष्ट्रसंत प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री १०८ देवनंदिजी…
