ब्रेकिंग न्यूज

पारंपरिक कामगार कायद्यांसाठी वज्रमूठ – डॉ. कैलास कदम

पिंपरी–केंद्र सरकारने पारंपरिक कामगार कायदे रद्द करून भांडवलदारांच्या फायद्यासाठी नवीन कायदे आणले आहेत. यामुळे कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण होणार आहे. हे काळे कायदे मागे घेऊन पारंपरिक कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सर्व कामगारांनी वज्रमूठ करावी असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष व इंटक पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी…

Read More

पिंपरीत ‘संदीपभाऊ वाघेरे वैद्यकीय मदत कक्ष’ सुरू; गरजू रुग्णांना मोफत उपचारांची संधी

पिंपरी :- गरीब व गरजू रुग्णांसाठी कार्यक्षम नगरसेवक संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे यांच्या पुढाकारातून पिंपरी गावातील तपोवन मंदिर रोड येथील जनसंपर्क कार्यालयात “संदीपभाऊ वाघेरे वैद्यकीय मदत कक्ष” सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना विविध आजारांवर मोफत मार्गदर्शन व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मदत कक्षामार्फत न्यूरो सर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया), ऑर्थोपेडिक (हाडांच्या…

Read More

केंद्रीय विहार सोसायटी मध्ये बालगोपालांची रामलीला संपन्न

पिंपरी- लहान मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी आणि आपली कला, संस्कृती समजण्यासाठी त्यांनी सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच त्यांच्यामध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असे मत मोशी प्राधिकरण येथील केंद्रीय विहार सोसायटीचे सचिव मुकुंद पवार यांनी व्यक्त केले.     रामनवमी निमित्त मोशी, प्राधिकरण…

Read More

महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन;गरजू मुला-मुलींसाठी ‘शून्य रुपये’ खर्चात करिअरची संधी

भोसरी (प्रतिनिधी) :- राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य…

Read More

शब्दांशी जोडले नाते’ साहित्यविश्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

पिंपरी – प्रणाली प्रकाशन आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने लेखिका कल्पना चांदमल बंब यांच्या ‘शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकाचे प्रकाशन न्यू इंग्लिश स्कूल, माण विद्यालयात करण्यात आले. पुस्तक प्रकाशनाच्या अध्यक्षस्थानी कु. मिसबाह शफिक खान ( इयत्ता ११ वी) होत्या. प्रमुख अतिथी कु. रेश्मा राकेश प्रजापती ( इयत्ता ११ वी) कु. अर्पिता भाऊराव…

Read More

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पिंपरी, पुणे – शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते….

Read More

माथाडी कायद्याचे जनक स्व. आ. अण्णासाहेब पाटील स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; कामगार चळवळीला नवी दिशा देण्याचा संकल्प

पिंपरी :माथाडी कायद्याचे जनक स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. यावेळी के. एस. बी. चौक, चिंचवड येथे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद म्हणाले की, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून…

Read More

भूगोल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन

मोशी- भूगोल फाऊंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक स्वास्थ्य व महिला सुरक्षाविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .  या कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलनाने गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनाली गोडबोले पाटील, ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गटाच्या सदस्या जयश्री तुंगार, सविता पाटील,माया अमृतकर, संतनगर मधील ज्येष्ठ महिला स्मिता देशपांडे, विमल शेळके, अनुराधा शिंदे, पुष्पा थोरात, चव्हाण काकू,…

Read More

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पिंपरी, पुणे – पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर…

Read More

प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव यांच्या कार्यात! – डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी – ‘आजच्या प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्ट्या कार्यात आहेत!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ऑटोक्लस्टर सभागृह येथे काढले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने राष्ट्रपतींचे धोरणात्मक सल्लागार डाॅ. देवानंद शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ. अनिता शिंदे या दांपत्याला यशवंत –…

Read More